महाराष्ट्रात अनेक आदिवासीबहुल जिल्हे आहेत, या समाजात एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही डाकीण अथवा भुताळी या स्वरूपाच्या शोषण करणाऱ्या प्रथा जनमानसात घट्ट रोवून बसल्या आहेत. फक्त आदिवासी महिलेलाच या प्रथेपायी काय काय सोसावे लागते याचा प्रत्ययकारी अनुभव वाचकाच्या समोर उलगडणारी डॉ. अलका कुलकर्णी यांची मराठीतील डाकीण प्रथेवरील ही पहिलीच कादंबरी…
Vivekacha Awaz । विवेकाचा आवाज
₹160.00‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
Reviews
There are no reviews yet.